हा तर महाराष्ट्राच्या अस्मिता, स्वाभिमान आणि प्रगतीवर फेकलेला दगड

डॉ. जितेंद्र आव्हाड यांची राज्यसरकारवर टीकेची झोड ठाणे : ज्या महाराष्ट्राने कोणालाही उपाशी झोपू दिले नाही. त्या महाराष्ट्रातील तरुणांना बेरोजगारीमुळे आता उपाशी झोपावे लागत आहे. राज्यातील उद्योग परराज्यात जात आहेत. … Continue reading हा तर महाराष्ट्राच्या अस्मिता, स्वाभिमान आणि प्रगतीवर फेकलेला दगड